Friday, January 30, 2026
spot_img
spot_img

मोठी बातमी.. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक पुढे ढकलली, आता ‘या’ तारखेला मतदान

  1. एक नजर महाराष्ट्र न्युज                                       मुंबई :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठीची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.                        उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडेल. तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या